Maharashtra Marathi today News विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मुर्ती, पादुका आणि

Spread the love

Maharashtra Marathi today News तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.असतान विष्णू मुर्ती सापडली आहे

Maharashtra Marathi today News

Maharashtra Marathi today News पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.यानंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Marathi today News विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला. त्यात प्रवेश केला असता काही बांगड्याचे तुकडे, तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी सांगितले. एक खोली सदृश्य वास्तू आढळल्याचे समजले. एक 6 बाय 6 फुटाचे चेंबर आहे. येथे एकूण 6 वस्तू आढळल्या. मातीच्या बांगड्या येथे सापडल्या. तसेच दगडाच्या मुर्त्या सापडल्या. हे तळघर आतून बंदीस्त आहे. त्या पलिकडे काही असेल असे वाटत नाही. तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Maharashtra Marathi today News दोन मुर्ती भग्न अवस्थेत आहेत तर 1 मुर्ती चांगल्या स्थितीत आहे. पण या मुर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मुर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे. या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षांपुर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे. पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर येऊ शकणार आहे.


Maharashtra Marathi today News
Credit To ZEE 24 तास

SBI ची कमाल योजना; अवघ्या 730 दिवसांच्या गुंतवणुकीतून मिळणार दणकून नफा

Maharashtra Marathi today News

किमान गुंतवणूकीत कमाल नफा हवाय? गुंतवणूक अशी करा जी लक्षातही येणार नाही, पण नफा इतका मिळेल की बसणार नाही विश्वास…

Maharashtra Marathi today News भारतीय स्टेट बँकेकडून खातेधारकांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही नवनवीन योजना तयार केल्या जातात. खातेधारक आणि गुंतवणूकदारांची आर्थिक स्थिती पाहता यामध्ये किमान ते कमाल अशा विविध स्तरांमध्ये गुंतवणूक करणं अगदी सहज शक्य असतं. आजवर एसबीआयच्या अशा अनेक योजनांचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. त्यातच आता बँकेनं एक अशी योजना सादर केली आहे ज्यामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा सर्वांनाच भारावणारा आहे

एसबीआयच्या वतीनं एका FD योजनेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या वाढीव व्याजदराचा थेट फायदा किरकोळ गुंतवणूकदारांसह जास्त प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्यांना होणार आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेमध्ये करण्यात आलेले व्याजदरातील बदल 15 मे 2024 पासून लागू करण्यात आले आहेत.

Maharashtra Marathi today News एसबीआयची सर्वोत्तम टर्म डिपॉजिट (SBI Sarvottam Term Deposit) ही योजना मागच्याच वर्षी लाँच झाली होती. गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा देण्याच्या हेतूनं त्यावरील व्याजदर निर्धारित करण्यात आले होते. दरम्यान एसबीआयनं सर्वोत्तम एफडी स्‍कीम अंतर्गत डिपॉझिट व्याजदरात 75 बीपीएसची वाढ करण्यात आली. ज्याअंकतर्गत बँक दोन वर्षांसाठी 7.4 टक्क्यांचा व्याज देत आहेत. तर, वीस वर्षांसाठी हेच व्याजदर 7.10 टक्के असल्याचं सांगितलं जात आहे.


कसं आहे गुंतवणुकीचं गणित? हे महित करून घ्य

एसबीआयच्या या योजनेमध्ये वरिष्ठ नागरिकांना 50 टक्के बेस पॉईंटनं अधिक व्याज दिलं जात आहे. म्हणजेच हा व्याजदर 7.90 टक्क्यांवर वपोहोचल असून, 2 वर्ष म्हणजेच 730 दिवसांसाठी हा व्याजदर लागू आहे. तर, एका वर्षासाठी हा आकडा 7.6 टक्के इतका आहे.

एखादी व्यक्ती या योजनेमध्ये 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करते, तर या योजनेअंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वर्षभराच्या काळासाठी 7.30 टक्के आणि 2 वर्षांच्या काळासाठी 7.40 टक्के इतका व्याजदर लागू असेल. या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर किंवा बँकेच्या शाखांमध्ये प्रतिनिधींकडून दिली जाणार आहे. त्यामुळं गुंतवणूकीचा निर्णय घेण्याआधी सविस्तर माहिती घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.


Maharashtra Monsoon 2024 महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

Maharashtra Monsoon 2024 केरळमध्ये मान्सून दाखल, मुंबईत कधी कोसळणार पाऊस? काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?

10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होणार आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी परिस्थितीही अनुकूल होत आहे

महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..’, हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीमधील अनेक कंपन्यांनी इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. पुण्यातील वाहतुककोंडीची समस्या दिवसोंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. त्यामुळेच हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांनी बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने हा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रीय कारभाराचा परिणाम असल्याचा टोला लगावला आहे.

1 thought on “Maharashtra Marathi today News विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मुर्ती, पादुका आणि”

  1. Pingback: Jarange Patil News

Leave a Comment